Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कटप्पाने बाहुबलीला का मारले? सांगा केजरीवाल

Webdunia
‘टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील जनतेशी संवाद साधला. 
 
या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना जनतेने अनेक प्रश्नही विचारले. तब्बल 15 हजार नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले. 
 
एका नागरिकाने त्यांना विचारले की तुम्ही जनतेला इतके मूर्ख का बनवता? तर काहींनी त्यांना चित्रपटाचे रिव्ह्यू सांगण्यास सांगितले. एकाने तर केजरीवाल यांना कटप्पाने बाहुबलीला का मारले असा प्रश्न केला. या व्यक्तीचे नाव रुपेश नामदेव असे आहे.

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती

भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments