Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगले दिवस येतील : पाक

Webdunia
सिमला- भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चेची वेळ आली असून चर्चेची दारे कधीही बंद होत नसल्याचे सांगत चांगले दिवस येतील अशी आशा करू या, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बसीत यांनी व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना बसीत म्हणाले, मला वाटते की, आता काहीच अडचणी नसून आम्हाला ते समजले आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments