Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बस कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (10:47 IST)
बस पुलावरुन नागार्जूनसागर कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले. तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला.

खम्मम जिल्ह्यातील काकिनाडा येथे बस चालली असताना नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत आहे. मृत्यूचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments