Marathi Biodata Maker

बस कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (10:47 IST)
बस पुलावरुन नागार्जूनसागर कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले. तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला.

खम्मम जिल्ह्यातील काकिनाडा येथे बस चालली असताना नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत आहे. मृत्यूचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments