Dharma Sangrah

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

Webdunia
1-  व्रत ठेवणार्‍यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे.   
 
2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे.    
 
3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये.  
 
4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे.   
 
5- नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.  
 
6- व्रत ठेवणार्‍या लोकांना बेल्ट, चप्पल जोडे, बॅग सारखे चामड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे.  
 
7- व्रत ठेवणार्‍यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे.  
 
8 - उपासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे.   
 
9- विष्णू पुराणानुसार, नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे.  
 
10. फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे.  
 
11.चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये. यामुळे या पाठचे फळ  नकारात्मक शक्त्या घेऊन जातात.   
 
12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते.   
 
13. शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

Sati Baijabai Yatra 2026 श्री गजानन महाराजांच्या परम् भक्त संत बायजाबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments