Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीत नऊ दिवस मोजावे की नऊ रात्री?

Navratri 2022
Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (11:15 IST)
अमावस्येच्या रात्रीपासून अष्टमीपर्यंत किंवा पाडव्यापासून नवमीच्या दुपारपर्यंत नऊ रात्री म्हणजे ‘नवरात्र’ हे नाव सार्थ आहे. येथे रात्री मोजल्या जात असल्याने ते नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असे आहे. रूपकाद्वारे, आपल्या शरीराला नऊ मुख्य द्वार आणि त्यामध्ये राहणारी जीवनशक्तीचे नाव दुर्गा असल्याचे म्हटले आहे.
 
या मुख्य इंद्रियांमध्ये शिस्त, स्वच्छता, सुसंवाद प्रस्थापित करण्याचे प्रतीक म्हणून, संपूर्ण वर्षभर शरीर प्रणाली सुरळीत चालण्यासाठी नऊ द्वारांची शुद्धीकरणाचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. नऊ दुर्गांना वैयक्तिक महत्त्व देण्यासाठी नऊ दिवस नऊ दुर्गांसाठी दिले गेले आहेत.
 
शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण दररोज विरेचन, स्वच्छता किंवा शुद्धीकरण करत असलो तरी दर 6 महिन्यांनी शरीराच्या अवयवांची संपूर्ण आंतरिक स्वच्छता करणे आवश्यक आहे.
 
स्वच्छता मोहीम आतून राबविण्यात येते, ज्यामध्ये सात्विक आहाराचे व्रत आचरणात आणून शरीराची शुद्धी होते, स्वच्छ शरीरात शुद्ध बुद्धी असते, कर्मांमुळे सच्चरित्रता आणि क्रमश: मन शुद्ध होतं कारण स्वच्छ मन हे मंदिरातच देवाच्या शक्तीचे कायमचे निवासस्थान आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री बगलामुखी चालीसा

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

आरती गुरुवारची

Baglamukhi Jayanti 2025: बगलामुखी जयंती तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

माता बगलामुखी कवच

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments