Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे बिजींग ऑलम्पिक मिशन संपन्न

वार्ता
सोमवार, 25 ऑगस्ट 2008 (10:25 IST)
भारताच्या 108 वर्षांच्या ऑलम्पिक इतिहासात यंदा भारताने सर्वश्रेष्‍ठ कामगिरी बजावून एक सूवर्ण व दोन कांस्य असे एकूण तीन पदक जिंकून बीजिंग ऑलम्पिक मिशनला पूर्ण विराम दिला आहे.

निशानेबाजीत अभिनव बिंद्राने 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सूवर्ण पदक जिंकले. त्यानंतर पहेलवान सुशील कुमारने कांस्य पदक तर मुक्केबाजीत विजेंद्र कुमारने ऑलम्पिकच्या 14 व्या दिवशी कांस्य पदक प्राप्त केले. महिला रिले टीम ही बाहेर पडल्याने बीजिंग ऑलम्पिकमधील भारताची कामगिरी समाप्त झाली. बॅडमिंटनची सायना नेहवाल हिनेही महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. महिला तीरंदाज टीमनेही उपउपांत्य फेरीत पोहचली. मात्र तेथे त्यांचा टिकाव लागला नाही. एकंदरीत भारताची गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वश्रेष्ठ कामगिरी राहिली.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments