Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचलले टोकाचे पाऊल

Webdunia
गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (12:24 IST)
मुलांच्या मृत्यूमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. संजीव दिगंबर कदम (वय 40 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासूनच वडिल नैराश्यात होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
तसेच पुण्यात दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली होती. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा

अधिवेशन सोडल्यानंतर संतप्त छगन भुजबळ बाहेर आले, म्हणाले- मान मिळाला नाही

ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा,गोदाम मालकावर गुन्हा दाखल

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर 1असेल, नितीन गडकरी यांचे भाकीत

युद्धबंदीच्या घोषणेपासून इस्रायली हल्ल्यात 72 ठार

पुढील लेख
Show comments