Dharma Sangrah

अजितदादांचं भाषण डावललं ?

Webdunia
मंगळवार, 14 जून 2022 (19:18 IST)
PM.Narendra Modi Dehu Visit: देहूत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. शिळा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली .मात्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषणे झाले नाही. कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंत प्रधान मोदी यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांचे भाषण का नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.त्यामुळे आता सर्वत्र नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयातून ठरल्याची माहिती तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. मुंबईत पंत प्रधान मोदी यांचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे अजित पवार यांचे भाषणे झाले नसावे. कार्यक्रमांनंतर पंत प्रधान मोदी यांचे भाषणे झाले आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाषण देखील झाले परंतु अजित पवार यांचे भाषण झाले नाही त्यामुळे अजित दादा पवार यांचे भाषणे का डावललं या वर प्रश्न उदभवत आहे. 
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देहू कार्यक्रमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांचे भाषण डावलले म्हणून राजकीय वाद सुरु झाला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments