Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा ही आपत्ती दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:13 IST)
दिल्लीत लागलेल्या निकालावर आपले मत प्रकट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले की आता भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही. झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ यांच्याकडे बघता लोकं मोदी आणि शहा यांच्या अहंकाराला कंटाळले आहेत स्पष्ट दिसून येतेय.
 
धार्मिक भावना चेतवल्या गेल्या, गोळी मारा सारख्या घोषणा झाल्या, दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्यामुळे जनतेने योग्य ते उत्तर दिलं आहे अस शरद पवार यांनी म्हटले. 
 
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदनही केलं आहे.
 
भाजपा देशावरची आपत्ती असून ही आपत्ती दूर करण्यासाठी वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला तो अनेक राज्यांमध्ये होऊ शकतो. शरद पवार म्हणाले की किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवं. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments