Dharma Sangrah

मणिपूरात सुरक्षेची हमी नाही, परिस्थिती कठीणच आहे, मोहन भागवतांचे वक्तव्य

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:47 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली.येथे त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत वक्तव्य केले.

ते म्हणाले, सध्या मणिपूरातील परिस्थिती कठीण आहे.मणिपूरात सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिकांच्या सुरक्षितेची चिंता आहे. संघाचे कार्यकर्ते दोन्ही गटांना मदत करून वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. व्यवसायासाठी किंवा समाजसेवेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.

संघाचे कार्यकर्त्ये राष्ट्रीय एकात्मकतेची भावना वाढविण्यासाठी काम करत आहे. ते संघर्षग्रस्त मणिपूर मध्ये खंबीरपणे उभे आहे. स्थनिकांना त्यांच्यावर विश्वास बसत आहे. ज्या शक्तींना भारताची प्रगती आवडत नाही ते नक्कीच अडथळे निर्माण करतील. कारण भारताची प्रगती झाल्यामुळे त्यांची शक्ती नष्ट होणार. मणिपूरात मिताई  आणि कुकी या दोन जातींमध्ये वाद सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत बांधले जाणार आफ्रिका सेंटर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

2025 च्या सर्वोत्तम पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंना फिफा पुरस्कार प्रदान

गडचिरोलीत आज 12,592 मतदार नगरपरिषदेचे भवितव्य ठरवणार

उत्तर वझिरीस्तानमधील सुरक्षा छावणीवर दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरात पाचही हल्लेखोर ठार

वर्धा जिल्ह्यातील 47 केंद्रांवर आज मतदान,उमेदवारांमध्ये वाढली चिंता

पुढील लेख
Show comments