suvichar

......तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही

Webdunia
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (17:17 IST)
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून जोपर्यंत करोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ येथे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधला.
 
यावेळी उदय सामंत म्हणाले की, राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थीची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर आता लवकरच राज्यातील ग्रंथालय देखील सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडतात', मुंबईत १९ वर्षीय टेलिकॉलर तरुणीचा छळ; माजी सहकाऱ्याला अटक

मुलांना दातांनी उचलत असे, खिळ्यांवर बसवायचा... अकोल्याच्या भोंदू बाबाला अटक

लेबनॉनसोबत शस्त्रसंधी असूनही, इस्रायली सैन्य आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले सुरूच

LIVE: नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा साठा जप्त, २ आरोपींना अटक

RCB vs GT: विजयानंतर कोहलीने पडिक्कलचे कौतुक केले

पुढील लेख
Show comments