Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कोटा कमी, आता असे असेल गणित

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (07:57 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे  दोन आमदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख आणि विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे आता मतदान करू शकणार नाहीत. यामुळे राज्यातील विजय उमेदवाराचा कोटा बदलला आहे.
 
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभेत मतदान करता यावं, या मागणीसाठीचा अर्ज कर्टात दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली असून ईडीच्या वकिलांनी मलिक आणि देशमुख यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने देशमुख-मलिकांना मतदानासाठी नकार देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यामुळे आता राज्याचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. म्हणजेच येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा 41 मतांची गरज आहे.
 
राज्यातील हे आहेत उमेदवार
 
भाजप- पीयूष गोयल, धनंजय महाडिक, डॉ. अनिल बोंडे
 
शिवसेना-संजय राऊत, संजय पवार
 
राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
 
काँग्रेस- कवी इम्रान प्रतापगढी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात पसरत असलेल्या गुलियन-बॅरे सिंड्रोम आजारामुळे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा झाला मृत्यू

LIVE: सोलापुरात गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू

सोलापुर मध्ये गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू, जाणून घ्या लक्षणे

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नॉर्थ चॅनेल ब्रिजचे उद्घाटन, मुंबईकरांचा प्रवास झाला सोपा

अमेरिकेच्या विमानाला उतरू दिले नाही, ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले

पुढील लेख
Show comments