Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्नातून विष ; चार मु ले दगावली

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:06 IST)
एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात घडली.  एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

या मृत व्यक्तीच्या तिसर्‍या दिवसाच्या कार्याचे जेवण झाल्यावर घरातील लहान मुलांना त्रास सुरु झाला. यातील चौघा मुलांचा मृत्यू झाला तर तीन वर्षाच्या एका मुलीची प्रकृती खालावली. विषबाधा नेमकी कशातून झाली याचा तपास सुरु आहे.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

Show comments