Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:18 IST)
कार्तिकी यात्रा तसेच सोलापूर शहरासाठी बुधवार, 29 पासून उजनी धरणातून चंद्रभागेत 4 टी.एम.सी. पाणी सोडण्यात   येणार आहे.
 
यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी उजनी धरण काठोकाठ भरले आहे. मात्र, मागील दीड महिनपासून विधानसभा निवडणुकीच वातावरणामुळे पाणी सोडणची मागणी शेतकरी वर्गातून झाली नाही. आता पिणसह शेतीसाठी पाणी सोडणची मागणी होत आहे. नूतन सरकार अद्याप स्थापन झाले नसले तरी नियोजित पाळीचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून धरणापासून पंढरपूर व सोलापूर शहरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सर्व बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा विर्सग सोडण्यात येणार असून तीन दिवसांनी हे पाणी पंढरीत दाखल होईल.
 
दरम्यान, नदी बरोबरच कॅनॉलमध्ये देखील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी थकबाकी भरून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी करावेत असे आवाहन उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभिंता अजय दाभाडे यांनी केले आहे.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

Show comments