Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून बारावीची परीक्षा

वेबदुनिया
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 (12:28 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 29 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई विभागातील 198 केंद्रे व 481 उपकेंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मुंबई विभागातून सुमारे 3 लाख 11 हजार 845 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट होत आहेत. यामध्ये विज्ञान शाखेतून 8क् हजार 279, कला शाखेतून 49 हजार 999, वाणिज्य शाखेतून 1 लाख 76 हजार 6क्8 व एमसीव्हीसी शाखेतील 4 हजार 959 विद्याथ्र्याचा समावेश आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी 29 भरारी पथके, 3 महिला विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. 5 व्हीडीओ पथके या काळात परीक्षा केंद्रावर नजर ठेवून असणार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव आर. आर. भिसे यांनी दिली.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

Show comments