Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी बिअरचे पाणी थांबवा : राजू शेट्टी

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:18 IST)
बिअरसाठी देण्यात येणारे पाणी आधी थांबवा, त्यानंतर साखर कारखान्यांचे गाळप बंद करण्याची भाषा करा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे.
 
कारखान्यांना धरणातून पाणी देणार नाही, त्यांचे गाळप थांबविण्यात येईल, असे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. याबाबत शेट्टी म्हणाले, एक लिटर बिअरसाठी ६७ लिटर पाणी लागते. त्यापेक्षा कमी पाणी साखर निर्मितीला लागते. आता ऊसाचे पिक आले असल्याने ऊसासाठी जादा पाणी जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे आधी बिअर निर्मितीसाठी सुरु असणारा पाण्याचा वापर थांबवा त्यानंतर साखर कारखान्यांचे थांबवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments