Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरएसएसमध्ये महिलांना प्रवेश हवाच : तृप्ती देसाई

Webdunia
मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) महिलांना प्रवेश हवाच, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
 
तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिग व हाजी अली दर्गानंतर आता ‘आरएसएस’वर लक्ष केंद्रित केले आहे. त्या म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्ष हा महिलांच्या मतदानामुळे सत्तेवर आला आहे. संघ हा भाजपशी संलग्न आहे, यामुळे महिलांना संघामध्ये प्रवेश मिळायलाच हवा. संघप्रमुख मोहन भागवत यांना लवकरच याबाबत पत्र लिहिणार आहे.’
 
‘तृप्ती देसाई या महिलांचे विषय पुढे करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भाजपचे कांता नलावडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या चार हजार महिला सभासद आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments