Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2016 (10:43 IST)
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ  पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला.

मारुती सुझुकी सियाज भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीत तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे समोर आलं आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments