Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जबाजारी तरुणाकडून कुटुंबातील तिघांची हत्या

Webdunia
गुरूवार, 10 एप्रिल 2014 (12:11 IST)
एका कर्जबाजारी तरुणाने आपल्याच कुटुंबातल्य़ा तिघांची हत्या केल्याची घटना पुण्यातल्या फातिमानगरमध्ये घडली आहे. सागर गायकवाड याने आई, पत्नी आणि मुलगी यांची गळा आवळून हत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून सागर हा बरोजगार होता.

सागरने एका बँकेतून कर्ज घेतले होतं पण बेरोजगारीमुळे तो कर्जाचे हफ्ते भरण्यात त्याला अडचणी येत होत्या. याच नैराश्यातून त्याने आपली आई, पत्नी आणि मुलगी यांची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर सागरने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर सागर पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

सागर हा उच्च शिक्षित आहे आणि आयटी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यानं कामही केले होते.

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

Show comments