Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसारा घाटात 25 मीटर लांबीचा रस्ता खचला

Webdunia
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:33 IST)
मुंबईसह नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात सुमारे 25 मीटर लांबीचा रस्ता खचला. त्यामुळे एका बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत काम सुरु होते.

पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. कसारा घाटात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी आणि दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. यामुळे घाटातच स्वतंत्र दुहेरी मार्ग तयार करण्यात आल्याने वाहतूक कोंडीसारख्या घटनांपासून वाहनधारकांची सुटका तर झालीच शिवाय मुंबईचे अंतरही कमी झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नाशिककडून मुंबईकडे जाताना कसारा घाटात उतारावरच रस्ता खचल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली आहे. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments