Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूरातील ‘टोलधाड’ थांबणार?

Webdunia
शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (12:51 IST)
कोल्हापूरात टोलचा प्रश्न पुन्हा पेटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घातले असून टोलमुक्तीसाठी प्रयत्न सुरु असून सरकार आपला शब्द पाळणार असल्याची स्पष्टोप्ती दिली. याबाबत पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची आज (शनिवारी) कोल्हापूरात बैठक होत आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून कोल्हापूरात टोलचा प्रश्न चर्चेत राहिला आहे. यावरुन याठिकाणी अनेक आंदोलने झाली आहेत. चालकाला मारहाण केल्यानंतर टोलविरोधी कृती समितीच्या महिला सदस्यांनी मारहाण करणाºया कर्मचाºयांना चोप दिला होता. यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
 
भाजपा सरकारने निवडणुकीत दिलेला शब्द पाळून कोल्हापूरात टोलमुक्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, टोलचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असून याबाबत होणाºया बैठकीतही यावर चर्चा केली जाईल.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments