Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहीहंडी फोडलीच नाही, तर गुन्हा कसा: ठाकरे

Webdunia
मुंबई- मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी न्यायालयाने दिलेल्या 20 फुटांवर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गोविंदा पथकाने नऊ थर रचले असले तरी, नऊ थर रचून हंडी फोडली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार कसा, असा सवाल मनसे अध्क्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 
 
मुंबईतील गोविंदा पथकांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी दलितांच्या अत्याचार थांबविण्यासाठी 56 इंचाच्या छातीवर गोळी झेलण्याची तयारी दाखविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरदेखील पुन्हा निशाणा साधला. 
 
दलितांवरील अत्याचार थांबविण्याचे मोदींचे हैदराबादमधील वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असल्याचे राज यांनी म्हटले. पंतप्रधान यांचे वक्तव्य हे आपल्यासाठी  भावनात्मक आव्हान वाटते आणि आम्ही केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांना राजकारण का वाटते. असा सवालही त्यांनी केला.  

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments