Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का?

Webdunia
बुधवार, 30 जुलै 2014 (11:20 IST)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मौनेंद्र मोदी झाले आहेत का? अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांनी पहिल्यांदाच मोदींवर शरसंधान साधले आहे. विशेष म्हणजे मोदी यांची ही प्रवृत्ती हुकूशमशहाचीच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
 
चव्हाण म्हणाले, मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला स्वप्ने दाखविली होती. ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तरखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपला नाकारून कॉंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले. 
 
परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम 370 यावर मोदी यांनी अद्याप  आपले मत स्पष्टपणे मांडलेले नाही, नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

Show comments