Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेमाडे म्हणाले ‘हा तर पुन्हा फाळणीचा डाव’

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:29 IST)
औरंगाबाद शहराचे नाव बदलणे म्हणजे इतिहास बदलण्यासारखे आहे. असले उद्योग करण्यापेक्षा तेथील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करा, असे मत व्यक्त करतानाच सरकारचे धोरण म्हणजे पुन्हा फाळणीच्या डावासारखेच आहे, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

ते म्हणाले, मी बोललो की वाद होतो, पण मी स्वत:हून बोलत नाही. कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मी देतो. साहित्य क्षेत्रातला दहशतवादी असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो पण, असा आरोप करणारे लोकच भित्रे आहेत.

राज्यात विचारवंतांच्या हत्या होत असल्याबाबत चिंता व्यक्त करताने ते म्हणाले, हे तालिबान आहे की पाकिस्तान? मी स्पष्ट बोलतो म्हणून मलाही ठार कराल का?.

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments