Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा

Webdunia
गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:07 IST)
थंडी संपते न संपते तोवरच महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मराठवाड्याला पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळाने यंदा लवकरच डोके काढले आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा खालावला असून अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
 
यावर्षी राज्यात पावसात उशीरा सुरुवात झाली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाच शिवाय अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. राज्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने विहीरी खोल गेल्या आहेत. शेततळ्यांतील तसेच तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.
 
दरम्यान, अजून मार्च महिना उगवला नसताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, अजूनही शासनाला जाग आलेली नाही.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments