Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात वरुणराजाचे दमदार आगमन

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (10:23 IST)
पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे.

पूर्व राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर वाढला आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ठिकाणी पाऊस पडला. कोकण-गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून २८ ते ३१ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

Show comments