Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माळशेज घाटात एसटी कोसळली; 37 प्रवासी ठार

वेबदुनिया
WD
माळशेज घाटातील दरीत विठ्ठलवाडी -अहमदनगर एसटी बस आज (गुरुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात 37 प्रवाशांचा मृत्यु झाला आहे. मृतात 19 महिला व 18 पुरूषांचा समावेश आहे. तसेच चालक आणि वाहकाचाही मृत्यु झाला आहे. बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करीत होते. जखमीना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

घाटात एका अज्ञात ट्रकची धडक बसून बस दरीत कोसळ्याचे प्रत्यक्षदर्शीनी पो‍लिसांना सांगितले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान मदतकार्य करीत आहेत. महाराष्‍ट्र राज्य परिवनहन मंडळातर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक तीन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ही माहिती एसटी मंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली आहे.

बस 80 फुट उंचीवरून खाली कोसळली. त्यामुळे एसटी बस चकणाचूर झाली आहे. मुरबाडवरुन ही बस अहमदनगरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments