Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत राष्ट्रवादी तर औरंगाबादेत युतीची आघाडी

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2015 (13:54 IST)
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली असून औरंगाबादेत सेना-भाजप युतीने आघाडी घेतली आहे. 
 
नवी मुंबईत महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४८.३५ टक्के मतदारराजांनी मतदानाचा हक्क बजावून १११ प्रभागातील ५६८ उमेदवारांचा निकाल बुधवारी ईव्हीएममध्ये बंद आहे. 
 
उन्हाचा जोरदार चटका, दगडफेकीच्या घटना आणि पैशाचे खुलेआम वाटप, अशा वातावरणात महापालिका निवडणुकीसाठी रंगाबादकरांनी बुधवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान पाच ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या, तर एका ठिकाणी जोरदार राडा झाला. दोन उमेदवारांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. २०१० च्या निवडणुकीत केवळ ५८ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी मतमोजणी होईल. 
 
औरंगाबादेत ४० टक्के मतदान झाले असून आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. सेना-भाजप महायुतीने १४ जगांसह आघाडी घेतली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments