Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईहून दहा तासांत पोहोचणार नागपूरला

Webdunia
शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (14:38 IST)
भाजपा सरकारच्या काळात झालेल्या महामार्ग जोडणीच्या योजनेस पुन्हा गती येणार आहे. मुंबई आणि उपराजधानी नागपूर ला जोडणारा ३० हजार कोटी रुपये खर्चाचा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे अंतर केवल दहा तासांत पार करता येणार आहे.

याबाबत विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-नागपूर हे सुमारे आठशे किलोमीटर लांबीचे अंतर मोटारीने पार करण्यासाठी सोळा तास लागतात. नवा दु्रतगती महामार्ग झाला तर हेच अंतर सहा तासांनी कमी होईल. मुंबई-घोटी-औरंगाबाद-अमरावती-नागपूर असा हा प्रस्तावित मार्ग आहे. नव्या एक्स्प्रेस वेची सर्व कामे सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

Show comments