Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिपाइंला मान्यता मिळण्यासाठी निवडून आणा- रामदास आठवले

Webdunia
शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (12:50 IST)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला मान्यता मिळण्यासाठी किमान बारा आमदार निवडून येणे आवश्यक आहे. तसेच आपण स्वबळावर एकही उमेदवार निवडून आणू शकत नसल्याचे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कबूल केले आहे..
 
रामदास आठवले नागपूरात बोलत होते. आठवले म्हणाले, भाजप-शिवसेनेने आपल्याला जिंकून येणार्‍या जागा द्याव्या, तसेच त्यासाठी रिपाइंला निवडून आणण्यास सहकार्यही करावी, अशी मागणी केली आहे. विधानसभेसाठी आम्ही 57 जागांची यादी दिली आहे. पण तेवढ्या जागा मिळणे शक्य नसल्याने किमान 20 तरी जागा मिळाव्या, अशी मागणी आहे. 
 
दिवाळीपूर्वी निवडणुका घेण्याचा आयोगाचा विचार लक्षात घेता जागावाटप लवकर व्हावे, असे ते म्हणाले. आम्ही महायुतीचे पहिले मित्र पक्ष असल्याने आम्हाला झुकते माप मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले. 

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

Show comments