Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेची जाहीर नाराजी

Webdunia
शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (12:14 IST)
रेल्वे अर्थसंकल्पातही महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. याबाबत सेनेने दिलेल्या निवेदनाकडे भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रात नवे रेल्वेमार्ग, मुंबईत लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. तसे निवेदन शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले होते. पण, यातील कोणत्याच मागणीकडे प्रभूंनी लक्ष न दिल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
मंत्रीपदावरुन शिवसेना व सुरेश प्रभू यांचे संबंध बिघडले होते. आता प्रभू यांनी सेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शिवसेनेने तोंडसूख घेतल्याचे बोलले जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

Show comments