Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिलांना अग्नि दिल्यानंतर तिने दिला बारावीचा पेपर

Webdunia
शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (12:11 IST)
आई गेल्यानंतर वडिलांनीही अंथरुण धरले. बारावीची परीक्षा तोंडावर आलेली... वडिलांची सेवा करुन तिने अभ्यास केला. परीक्षा सुरु झाली आणि दुसरा पेपर दिल्यानंतर वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पोरके झालेली ती कोसळली नाही. मनाचा निर्धार केला. वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि या अग्निपरीक्षेनंतर ती बारावीच्या परीक्षेला सामोरे गेली.
 
श्रद्धा मनोज कदम असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांचे निधन झाले. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली. तिच्या या धैर्याचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी कौतूक केलेच शिवाय तिला आधार देण्यासाठी शेकडो हात आता पुढे आले आहेत.
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments