Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

20 एकरावरील ऊस जळून खाक ;शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (18:14 IST)
यंदा राज्यात अवकाळी पावसानं उच्छाद मांडला होता. अवकाळी पावसामूळे शेतकरी  बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने पीक पिकवतो आणि त्याची काळजी घेतो. आपल्या लेकरा प्रमाणे त्याची जोपासना करतो. आणि जर या पिकाचे नुकसान झाले तर शेतकरी मात्र कोलमडून जातो. सध्या उसाच्या पिकाची लागवड केलेल्या काही शेतकरी बांधव उसासाठी लागणाऱ्या पाणी आणि उसाच्या शेतात लागणाऱ्या विजेसाठी धडपडत आहे.

शेतकरी उसाच्या पिकांची काळजी मोठ्या कष्टाने घेतात. ऊस पिकल्यावर शेतकरीला मोठा आर्थिक आधार होतो. पण जर हाताशी आलेलं पिकाचे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याचे काय होईल हे सांगता येत  नाही. असेच काहीसे घडले आहे. लातूर जिल्ह्याच्या तालुका निलंगाच्या हलगरा आणि तालुका औसाच्या नागरसोगा येथे. येथे शिवारातील 20 एकर वरील लावलेला उभा ऊस शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

हलगरीचे शेतकरी गोविंद गायकवाड, बालाजी गायकवाड, अनंत गायकवाड आणि उमाकांत गायकवाड यांचे 15 एकर आणि नागरसोगातील लागलेल्या उसाच्या शेतातील आगीत काशिनाथ मुंडे या शेतकरी बांधवांचा 8 एकरावरील ऊस जळाला आहे. या आगीत या शेतकरी बांधवांचे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
20 एकरावरील लागला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. या घटनेमुळे शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांवर निराशा पसरली असून परिसरातील शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : जुलैच्या सुरवातीस चांगला पाऊस, मागील वर्षापेक्षा चांगल्या होतील पेरण्या

गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

Deadly Accident: भीषण अपघात, स्कॉर्पियोच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

क्रिकेटपटूंवर करोडो रुपयांचा पाऊस, या संतापलेल्या बॅडमिंटनपटूचा महाराष्ट्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप

मुंबई BMW अपघात : कार चालकाविरुद्ध लूक आउट सर्कुलर घोषित, काय म्हणाले सीएम शिंदे

सर्व पहा

नवीन

बनियान घालून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत पोहोचला, संतप्त न्यायाधीश म्हणाल्या - त्याला बाहेर काढा

नागपूर : मुलाने फ्रॉड करून विकले घर आणि फ्लॅट, वृद्ध दांपत्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली

चित्रपटात दिव्यांगांचा अपमान सहन करणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

रक्षाबंधनाला बहिणींना भेटवस्तू, सर्व अर्थसंकल्पीय योजना कायम- उद्धव यांच्या टोमणेला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

दीक्षाभूमि वाद : शमवण्यात येईल बेसमेंट पार्किंग स्थळ, NMRDA आणि स्मारक समिति बैठक मध्ये निर्णय

पुढील लेख
Show comments