Festival Posters

शेतकऱ्यांसाठी या योजनेतून 3 लाखाचं अनुदान

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (13:12 IST)
शेतकऱ्यांसाठी शासन वेगवेगळे उपाय योजना करत असते. पूर असो किंवा अकाळ असो त्याच्या सर्वात जास्त फटका बळीराजाला पडतो. शेतकरी संपन्न व्हावा आणि त्याचे उत्पादन वाढावे या साठी शासन काही नकाही योजना राबवत असते. शेतीसाठी पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सिंचनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी विहीर योजनेवर भर दिला. जेणे करून पाणी मुबलक असल्याने सिंचनासाठी व्यवस्थित मिळेल. आणि शेतकऱ्यांना जास्त पिकाची लागवड करता येईल. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना विहीर बांधण्याच्या कामासाठी 2 लाख 99 हजाराचे अनुदान देण्यात येत होते. आता त्या अनुदानात शासनाने वाढ केली असून आता शेतकऱ्यांना 3 लाखापेक्षा अधिकच अनुदान देण्यात येईल. विहीर योजनेचा लाभ शेतकरी घेत आहे. अनुदान वाढवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या विहीर योजनेचा लाभ शेतकरी बांधव घेत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका स्तराच्या कार्यालयाशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे देऊन अर्ज सादर करावा लागतो. असे अनेक शेतकरी बांधव आहे. ज्यांच्याकडे शेतीसाठी जमीन आहे पण त्याला सिंचन करण्यासाठी मुबलक पाणी नाही. असा परिस्थितीत त्यांच्या कोरड्या जमिनीवर पाण्याअभावी शेती करता येत नाही. या साठी शासनाने विहीर योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ कोणीही शेतकरी घेऊ शकतो. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments