Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४ दिवस राज्याच्या या भागात जोरदार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (08:51 IST)
राज्याच्या अनेक भागात उद्यापासून मान्सून पूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. आज पासून (३० मे) पुढील चार दिवस राज्याच्या अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.३१ मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होईल.

१ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल.२ जून रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज विभागाने दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

नागपूरमधील विमानतळाजवळील जमिनी संबंधित कामाबद्दल नितीन गडकरींनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला फटकारले

LIVE: फडणवीस सरकार दोन मोठ्या योजना बंद करू शकते

कोलकात्याच्या ऑर्केस्ट्रा डान्सरचा बिहारमध्ये संशयास्पद मृत्यू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 14 फेब्रुवारी रोजी रांची दौरा

विवाहानंतर वधू पैसे आणि दागिने घेऊन फरार, तक्रार दाखल

पुढील लेख
Show comments