Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती हिंसाचार प्रकरणी 50 आरोपींना अटक; पोलीस आयुक्त आरती सिंग

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)
त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचारा नंतर अमरावतीत आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे अमरावतीत घडलेल्या घटनेबद्दल आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले.
 
हिंसाचारा नंतर आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही आरोपींना अटक करण्याची मोहीम सुरू आहे. तसेच काही लाठ्या जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली, अमरावती शहरात झालेल्या घटनेनंतर प्रथमच पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी प्रतिक्रिया दिली, अमरावतीत सध्या शांतता असून त्यांनी शांततेच देखील आवाहन केले आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments