Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिवृष्टीनं शेतीचं प्रचंड नुकसान, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (17:08 IST)
अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचचे मोठ्या प्रमाणात नकसान झाले आहे. यामध्ये आळंदी येथील फुलगाव मधील शेतकरी प्रभाकर खुळे यांच्या शेतातील कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. 
 
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील तसेच परिसरातील शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रभाकर खुळे यांच्या शेतात घुसले. त्यांच्या एक हेक्टर शेतीच्या क्षेत्रात कांदा पिक लावण्यात आले होते. जमा झालेल्या पाण्याने दीड महिन्यांचे कांद्याचे पीक अक्षरश: मुळासकट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पीक वाहून गेल्याने सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रभाकर खुळे पाटील यांनी केली आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments