Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भांडणानंतर पती पत्नी ने उचलले टोकाचे पाऊल, प्राण गमावले

Webdunia
रविवार, 16 जानेवारी 2022 (13:37 IST)
पती पत्नी यांच्यात भांडण होतच असतात. पण हे भांडण विकोपाला गेल्यावर त्याची किंमत मोजावी लागते. असेच काही घडले आहे. भंडारा शहरातील कारधा गावात. या गावातील राहणारे महेंद्र आणि मेघा सिंगाडे या दाम्पत्याचे .या दाम्पत्यांनी भांडण झाल्यावर विकोपालाला जाऊन टोकाचे पाऊल घेतले आणि स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. भंडारा शहरातील कारधा गावातील रहिवासी महेंद्र (38) आणि मेघा(30) या पती पत्नींमध्ये त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्यासमोर शुल्लक कारणांवरून भांडण झालं. ते भांडण विकोपाला गेलं आणि पती महेंद्र याने रॉकेलचा डबा घेऊन एकेकांवर टाकून पेटवून घेतले. या घटनेत सुदैवाने त्यांचा 3 वर्षाचा चिमुकला बचावला. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना शेजारच्या लोकांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनास पाठविले आहे.  पोलीस घटनेचा तपास करत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

पुढील लेख
Show comments