Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजितदादांनी केली राजू शेट्टींची ही मागणी तातडीने मंजूर

Webdunia
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (16:07 IST)
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने तातडीने या दोन जिल्ह्यांमध्ये लक्ष घालून व्हेंटिलेटरची सुविधा पुरवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटिलेटरसहित अतिदक्षता विभागासाठी बेड पुरवू, असे आश्वासन अजित पवार यांनी शेट्टी यांना दिले आहे.
  कोरोना रोखण्यासाठी घरगुती कपड्यांचे मास्क प्रभावी
 ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर, ई-पासची अट रद्द
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा (coronavirus)प्रादुर्भाव वाढत आहे. व्हेंटिलेटर अभावी रूग्ण दगावत आहेत. त्यातच या दोन्ही जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटिलेटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयातही बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रुग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर अभावी रुग्ण दगावत आहेत. परिणामी सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर सर्वाधिक झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणाय यावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Fake Rape Story अल्पवयीन मुलींनी स्वतःवर सामूहिक बलात्काराची खोटी कहाणी रचली

संजय राऊत यांनी फडणवीसांवर साधला निशाणा, मुख्यमंत्री वर्षा जाण्यास का घाबरतात याची केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी?

मंत्रालयात प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली लागू, सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सरकारने घेतला निर्णय

LIVE: मंत्रालयात प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली लागू

फोर्ब्सने भारताला टॉप 10 शक्तिशाली देशांच्या यादीतून वगळले

पुढील लेख