Festival Posters

अक्षय कुमार शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेणार

Webdunia
राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका गावामधील शेतकर्‍यांवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार मायेची फुकंर घालणार आहे.
 
यासाठी, अक्षयने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि या भागाला मदत करण्याची इच्छा अक्षयने व्यक्त केली.  तेव्हा मुनगंटीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याबाबत सुचवले.
 
यवतमाळ जिल्‍ह्‍यातील ज्या गावात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत त्या गावांचा अभ्यास करुन सरकार प्रस्ताव देणार आहे. अक्षयने यापूर्वीही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ९० लाखांची मदत  केली होती. 
 
अक्षयचा हा दिलदारपणा कौतुकास्‍पदच आहे. आत्‍महत्‍याग्रस्‍त गाव दत्‍तक घेतल्‍यानंतर अक्षय या गावतील शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments