rashifal-2026

जनसुविधा योजनेअंतर्गत ३५० पैकी फक्त नव्वद प्रस्तावांना मंजुरी

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (10:56 IST)
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३५० गावांच्या विकास कामांची यादी, जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना सोपवण्यात आली होती. त्यापैकी फक्त ९० गावांना पालकमंत्र्यांना कडून मंजुरी देण्यात आल्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
जिल्ह्यातील नियोजन समितीअंतर्गत स्मशानभूमी गावातील विद्युत दिवे, गावातील सुशोभीकरण सहित इतर केल्या जाणाऱ्या विकास कामांना पालकमंत्री गायकवाड यांच्या कडून मंजुरी देण्यात आली. एकूण ३५० प्रस्तावांपैकी फक्त ९० प्रस्तांवाना मंजुरी देत, प्रत्येक गावाला पाच लाख रुपय असा निधी देण्यात आला. या निधीचा वापर गावाच्या विकासासाठी करण्यात येईल.
 
कुठे किती कामे
हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त २३ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापाठोपाठ वसमत तालुक्यात २०, कळमनुरी तालुक्यात १९, औंढा व सेनगावात प्रत्येकी १४ कामे मंजूर करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या कामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. कोरोना नंतर विकास कामांना पुन्हा गती मिळाली आहे. या गतीला आणखी वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हैदराबाद विमानतळाला सलग तिसऱ्या दिवशी बॉम्ब धमकीचा ईमेल आला

LIVE: उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार

IndiGo flights cancelled इंडिगोचे संकट सुरूच, आज अनेक उड्डाणे रद्द; प्रवाशांनी अश्रू ढाळले

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडत नंबर १ स्थान पटकावले

गोंदियामध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments