Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली - आशिष शेलार

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:26 IST)
राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिकचे निकाल हाती येत आहे.  भाजप हा तब्बल 81 जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच परिस्थितीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत भाजपचा हा दणदणीत विजय असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील भाजपच्या विजयाविषयी बोलताना त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीकादेखील केली. मुंबईत भाजपची पटींमध्ये वाढ झाली असून काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली असल्याचे सांगत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments