Dharma Sangrah

मुंबईत काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली - आशिष शेलार

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:26 IST)
राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिकचे निकाल हाती येत आहे.  भाजप हा तब्बल 81 जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच परिस्थितीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत भाजपचा हा दणदणीत विजय असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील भाजपच्या विजयाविषयी बोलताना त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीकादेखील केली. मुंबईत भाजपची पटींमध्ये वाढ झाली असून काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली असल्याचे सांगत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट - महाराष्ट्रातील जनतेचे आभार

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

महानगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमने प्रभावी कामगिरी केली, सात जागा जिंकल्या

मुंबईचा महापौर कोण होणार? 3 मोठी नावे या शर्यतीत आघाडीवर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments