Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

“जेव्हा एका माथेफिरुने शरद पवारांच्या कानशिलात लगावली तेव्हा”, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

Webdunia
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:53 IST)
जनआशीर्वाद यात्रेत राणे यांच्यासोबत असलेले भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आता शिवसेनेवर कठोर टीका केली आहे. सिंधुदुर्गात लावण्यात आलेली जमावबंदी राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती,त्या प्रसंगाची आठवणही शेलार यांनी यावेळी करुन दिली आहे.शिवसेनेला काही जुन्या प्रसंगांची आठवण करुन देताना आशिष शेलार म्हणाले,आज त्यांच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ते माननीय शरद पवार साहेब यांच्या कानशिलात एका माथेफिरुने मारल्याची दुर्दैवी घटना अख्ख्या देशाने पाहिली.

पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशी प्रतिक्रिया दिली नाही.आणि हा तर मग केवळ वाक्यातला जर तरचा मुद्दा होता कानशिलात लगावण्याचा.त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली ते एका संकुचित मनोवृत्तीचं दर्शन एका संयमित पक्षासोबत राहूनसुद्धा शिवसेनेने केलं आहे.कालही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्रातल्या असहिष्षुतेचे जनक असं संबोधलं होतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

पुण्यात जीबीएसचा उद्रेक वाढला, 36 वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू, मृतांची संख्या 3 झाली

LIVE: पुण्यात GBSची रुग्णसंख्या 130 वर

पुण्यात GBSची रुग्णसंख्या 130 वर,20 रुग्ण व्हेंटिलेटरवर

बीडमध्ये यापुढे राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही अजित पवारांचा इशारा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक, बनावट पासपोर्ट जप्त केले

पुढील लेख
Show comments