Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत विरोधकांवर केला हल्लाबोल

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (08:13 IST)
मराठाआरक्षण प्रकरणातील अॅटर्नी जनरल यांची विधाने माझ्या तोंडी घालून भाजप नेते महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. किमान संवैधानिक पदावर बसलेल्या भाजप नेत्यांनी तरी असले उद्योग करू नयेत, अशी अपेक्षा आहे. सत्ताकारणासाठी संवैधानिक पदांची प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य नाही. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निर्णय शेअर केला आहे. मराठा समाजातून तीव्र रोष व्यक्त झाल्याने अखेर केंद्र सरकार झुकले व त्यांनी आपली भूमिका बदलली. १०२ व्या घटनादुरूस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधीत होत नाही, अशी सुधारित भूमिका काल त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. या नवीन भूमिकेचे मी राज्य सरकारकडून स्वागत करतो. असे ट्विट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

ट्रेंट बोल्टने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू बनला

डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांना अमेरिकन न्यायालयाने मोठा झटका दिला

LIVE: फरार असलेल्या बलात्काराच्या आरोपीला अकोला पोलिसांनी अटक केली

अलास्कामध्ये बेपत्ता बेरिंग एअरच्या विमानाचा अपघात 10 जणांचा मृत्यू

Tennis: चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजरमध्ये रामनाथन-मायनेनी जोडीचा जपानी जोडीने पराभव केला

पुढील लेख
Show comments