Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा चालकांनी धरले सामान्यजनतेला वेठीस

Webdunia
ठाणे महापालिका आयुक्त यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला,शहरातील सर्व अतिक्रमणे काढली होती. तर अनेक ठिकाणी बेकायदा वाहतून आणि रिक्षा थांबा बनवून प्रशासन आणि जनतेची लुट थांबवली होती. मात्र चोराच्या उलट्या बोंबा याप्रकारे रिक्षा चालकांनी चांगल्या कामाविरोधात संप पुकारला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे. 
 
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. सामन्य जनता आयुक्तांच्या मागे आहे, त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांचा किती दिवस हा संप चालतो हे पहावे लागेल.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments