Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:45 IST)
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे. मात्र, त्या-त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. परंतु, समविचारी पक्षांनी एकत्र यायलाच हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिवसीय चिंतन शिबिर पुण्यातील हडपसर येथे पार पडले. 
 
निवडणुका आल्या की भाजपाला राममंदिराची आठवण येते. मंदिराच्या नावाखाली हे सर्व उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीच आता अन्याय सुरू केला आहे. दुष्काळातून लोकांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करीत नाही. एकीकडे मुख्यमंत्री आरक्षण देतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे प्रमुख तेलंगणात सांगतात, की ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे वेडेपणा आहे. ते टिकणार नाही, असे पवार यांनी सांगितले.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

शरद पवार गटात उडाली खळबळ, आता या मोठ्या नेत्याने गट सोडल्याच्या अटकळांना वेग आला

मी कधीही माफ करणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर समाजात विष पसरवण्याचा आरोप केला

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार

अर्थसंकल्प हा जनतेसाठी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पापूर्वी जनतेला दिले आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार आज महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर करणार

पुढील लेख
Show comments