Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी

Webdunia
बुधवार, 3 मार्च 2021 (16:02 IST)
विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपकडून विधिमंडळाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे. कोकणातील शेतकऱ्यांना चक्रीवादळ आणि अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले या शेतकऱ्यांना सरकारने अल्प मदत केल्याने सरकाचा निषेध करण्यात आला. ठाकरे सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 
 
कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने अत्यल्प अशी मदत केल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध या आंदोलनात करण्यात आला आहे. कोकणातील उध्वस्त झालेसल्या शेतकऱ्यांसाठी एका मागे एक भूमिका घेतली परंतु मदत अत्यल्प मदत केल्यामुळे भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आंदोलन केले आहे.

संबंधित माहिती

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

पुढील लेख
Show comments