Dharma Sangrah

सामान्य माणसांना काही मिळाले नाही: पवार

Webdunia
अर्थसंकल्प इतक्या जवळ आला असताना त्यातील घोषणा पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरलाच जाहीर करुन टाकल्या आहेत, अशी टिपण्णी पवार यांनी केली. नोटबंदीनंतर सरकार काय पावले उचलते याकडे सामान्यांचे लक्ष होते. पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून सामान्य माणसांना काही मिळाले असे वाटत नाही. या भाषणात त्यांनी काही घोषणा आधीच जाहीर झालेल्या योजनांच्या आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पात जी धोरणे मांडायची असतात ती त्यांनी आधीच सांगून टाकली आहेत. जो परिणाम झालेला आहे त्यात काही फरक पडणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाच्या बाबतीत आम्ही विरोध पक्ष म्हणून जो विचार करत आहोत. तोच विचार उद्धव ठाकरे करत असतील तर ही जमेची बाजू आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

व्हाइट हाऊसने म्हटले ट्रम्प यांनी इराणच्या अटी कचऱ्यात टाकल्या

बटलर ६०० षटकार मारणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे कार्यकारिणी बरखास्त केली, नवी रणनीती समीकरणे बदलणार

सुनेत्रा पवार यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा; काँग्रेसच्या उमेदवाराला बारामती पोटनिवडणूक लढवू देऊ नका

पुणे : डॉक्टरची १२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments