Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नदीत उलटली बैलगाडी, तिघींचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (13:35 IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसामुळे एक बैलगाडी वाहून गेली. त्यात दोन मुलींसह एक महिला वाहून गेल्याची माहिती आहे. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  कन्नड नांदगाव सीमेवर ही घटना घडली.
 
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व रहिवासी आडगाव जेहुरा कन्नड येथील रहिवासी आहेत. कन्नड आणि नांदगाव तालुका यांना जोडणाऱ्या लेंडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना नदीत एक बैलगाडी उलटली आणि 3 महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
 
बुडालेल्या महिलांचे दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments