suvichar

'हा' तर नागरिकत्व देण्याचा कायदा आहे :मुख्यमंत्री

Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (09:29 IST)
CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे सांगितलं आहे. तसंच राज्याच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. CAA, NPR, NRC या मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राला केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत आलो आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

१ जूनपासून सौर पॅनेल बसवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल: किमतींवर आणि 'पीएम सूर्य घर' अनुदानावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC बसेससाठी इंधन बचत मोहीम सुरू केली

LIVE: महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC बसेससाठी इंधन बचत मोहीम सुरू केली

Baleno New Look नव्या अवतारात येतेय मारुती बलेनो फेसलिफ्ट; डिझाईन आणि फिचर्समध्ये होणार मोठे बदल!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांद्याच्या दरांवरून एक मोठे निवेदन जारी केले

पुढील लेख
Show comments